या नागरिकांचे राशन कार्ड होणार कायमचे बंद नवीन नियम Ration cards of citizens

Ration cards of citizens केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, देशभरातील सर्व शिधापत्रिकाधारक नागरिकांसाठी ई-शिधापत्रिका आणि ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या निर्णयामागे गरजू नागरिकांना योग्य लाभ मिळावा आणि शासकीय योजनांचा गैरवापर रोखावा हा मुख्य उद्देश आहे. अनेक नागरिकांनी आपले वार्षिक उत्पन्न कमी दाखवून पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका मिळवली आहे आणि त्याद्वारे विविध … Read more